ग्रामीण

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी

धाराशिव सैनिकांच्या पाल्यांना नोकरी व शिक्षण क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे. त्यांच्या घरातील पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे नोकरी देण्यात यावी. तसेच...

Read moreDetails

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थान समितीचा मदतीचा हात

तुळजापूर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे भूम तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

Read moreDetails

हे संकट अभूतपूर्व, आपण शेतकऱ्यांसमवेतआमदार पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी

धाराशिव कळंब, वाशी आणि भूम तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. कळंब तालुक्यातील बहुतांश गावामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे...

Read moreDetails

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये पालक मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा

मुरूम मुरूम प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या सभागृहात शनिवारी (ता. ४) रोजी पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एस....

Read moreDetails

काँग्रेसचे ओला दुष्काळ जाहीर करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी आंदोलन

धाराशिव धाराशिव शेतकऱ्यांच्या शेतीचे, सोयाबीन, कांदा, उडीद, तूर, उस तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर...

Read moreDetails

मौजे इटकळ येथील हॉटेल रामभरोसा यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

हॉटेलचे मालक शंकर वाघमोडे यांनी जिल्हाधिकारी यांना सुपूर्त केला २१ हजार रुपयांचा धनादेश तुळजापूर तुळजापुर तालुक्यातील मौजे इटकळ येथील हॉटेल...

Read moreDetails

शासनाने आरोग्याच्या विषयात राजकारण करू नये — कैलास पाटील

धाराशीव 67 लाखासाठी 24 कोटी रुपयांची कॅथ लॅब सुरु होईना, डीपीडीसी स्थगिती उठवा, मुख्यमंत्री यांना कैलास पाटील यांची मागणी शासनाने...

Read moreDetails

पोपट पवार यांनी विष प्राशन करून केली आत्महत्या

धाराशिव धाराशिव जिल्ह्यात आज दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे काल अणदूर येथील उमेश सूर्यकांत ढेपे वय वर्ष ४५ या शेतकऱ्याने...

Read moreDetails

तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

तुळजापूर श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज गुरुवारी पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा अत्यंत भक्तिभावाने व...

Read moreDetails

शेतकऱ्यांच्या संकटात उबाठा नेत्यांनी राजकारणाची नौटंकी बंद करावी- ऍड नितीन भोसले

धाराशिव उबाठा च्या नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात वसुलीसाठी दिलेल्या नोटीस दाखवत आज आंदोलनाची नौटंकी केली आहे हे दुर्दैवी आहे. अतिवृष्टीमुळे बाधित...

Read moreDetails
Page 5 of 6 1 4 5 6