संस्कृती व परंपरा

धाराशिवला २४ तास मुबलक पाणीपुरवठा करणार

धाराशिव आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची जाहीर ग्वाही बिहारमधील विजयाचे भाजपकडून जल्लोषात स्वागत तब्बल शंभर किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून आपण धाराशिव शहरासाठी...

Read moreDetails

धाराशिव जिल्हयात शरद पवार गटाला धक्का, २ वेळा विधानसभा लढलेला उमेदवार काँग्रेसच्या गळाला

नळदुर्ग अशोक जगदाळे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी धाराशिव जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...

Read moreDetails

शेती वादाच्या प्रकरणात महसूल प्रशासन व लोकप्रतिनिधी कार्यालय यांच्यामार्फत संगणमताने दलाली..

उमरगा मागील 7 ते 8 महिन्यांच्या काळात तहसील कार्यालय उमरगा येथे अनेक शेतीच्या वादाच्या प्रकरणांचे सुनावण्या होत असून यासंदर्भातील निकाल...

Read moreDetails

पाण्याचा प्रवाह अचानक वाढला.मायलेकीचा वाहुन गेल्यामुळे मृत्यु.

मुरुम जळकोट तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली असून, तिरू नदीमधील पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यामुळे मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक...

Read moreDetails

आष्टा कासार येथील पद्मावती देवीची यात्रा मोठ्या उत्साहाने पार पडली.

मुरुम आष्टा कासार -ता. लोहारा-येथील पद्मावती देवी मंदिराची यात्रा आज मोठ्या उत्साहाने पार पडली. प्रारंभी पद्मावती देवी ची पालखी व...

Read moreDetails

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागाचे घवघवित यश

मुरुम कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे सीएटीसी 230 कँप दि.24 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2025 रोजी वार्षिक शिबिर संपन्न...

Read moreDetails

रोटरी क्लब मुरूम सिटीतर्फे तुळशी वृंदावन वाटप कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

मुरुम तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर रोटरी क्लब मुरूम सिटीतर्फे आयोजित “तुळशी वृंदावन वाटप कार्यक्रम” अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार...

Read moreDetails

स्थानिक स्वराज संस्था निवडणुक काँग्रेस पक्ष संपुर्ण ताकतीने लढणार. काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड .धिरज पाटील.

तुळजापुर तुळजापुर येथे जिल्हा परीषद,पंचायत समीती निवडणूका २०२५ आढावा बैठाक मोठ्या उत्साहाने पार पडली.या मधे जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व...

Read moreDetails

देशाची अखंडता टिकवण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच कार्य प्रेरणा देणारे आहे

मुरुम भारताच्या स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे एकत्रीकरण करण्यात मोलाची भूमिका बजावणारे, भारतीय संघाची एकता टिकवून ठेवणारे भारताचे पाहिले गृहमंत्री आणि"भारताचे एकीकरणकर्ता" असे...

Read moreDetails

‘सूर्याची पिल्ले’ नाटकाच्या टीमने घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन

तुळजापुर सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर लिखित 'सूर्याची पिल्ले' या गाजलेल्या नाटकाच्या संपूर्ण टीमने आज सकाळी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले....

Read moreDetails
Page 2 of 5 1 2 3 5