achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

खरेपणा व राणा पाटील याचा दूरपर्यंत सबंध नाही, बिहारची धाराशिवबरोबर तुलना करून जनतेचा अपमान करु नका – तानाजी जाधवर यांचा पलटवार

Achuk Baatmi by Achuk Baatmi
November 14, 2025
in ग्रामीण, राजकारण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
खरेपणा व राणा पाटील याचा दूरपर्यंत सबंध नाही, बिहारची धाराशिवबरोबर तुलना करून जनतेचा अपमान करु नका – तानाजी जाधवर यांचा पलटवार
0
SHARES
9
VIEWS


धाराशिव

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

विरोधकांना खोटं नाट म्हणताना अगोदर आपण स्वतः आरशात बघा मग समजेल खरं आणि खोटं कोण. बिहारप्रमाणे धाराशिवमध्ये जनता निर्णय घेईल असं बोलून तुम्ही बिहार व धाराशिवची तुलना करून इथल्या जनतेचा अपमान करु नये असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते यांनी भाजपला केलं आहे.
जाधवर म्हणाले की, शहर विकासाच्या गप्पा मारताना आपण विकास कामातील केलेली अडवणूक बाजूला पडेल असं राणा पाटील यांना वाटत असेल. 140 कोटीच्या रस्ते प्रकरणी भाजपने झारीतील शुक्राचार्य म्हणून पालकमंत्री यांच्याकडे बोट दाखविले होते. दिखाऊ आंदोलन देखील स्वतःच्या सरकार विरोधात पक्षाने करून तुमच्यातील खरेपणा दाखवून दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्थगिती देण्यासाठी आपण लावलेली शक्ती जिल्हा विसरला नाही. त्याच कारण पण अजूनपर्यंत खरेपणा मिरविणाऱ्या राणा पाटील यांनी दिलेलं नाही. विरोधातील आमदार असल्याचा मनातील राग थेट जनतेवर काढणारे तुम्ही आता त्याच जनतेच्या मतासाठी विकासाची नाटकी भाषा करतायेत हे देखील खरेपणाचा अजून एक पुरावाच म्हणावा लागेल. बिहार च्या निकालाने राणा पाटील इतके हुरळून गेले की आपण धाराशिव मध्ये राहतोय याचा त्यांना विसर पडल्याच दिसत आहे. म्हणून बिहारची व धाराशिवची तुलना तुम्ही केली आहे. याचे उत्तर जनता तुम्हाला दोन डिसेंबरच्या मतदानाद्वारे देईल असा टोला तानाजी जाधवर यांनी लगावला.

Previous Post

धाराशिवला २४ तास मुबलक पाणीपुरवठा करणार

Next Post

सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील

सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद -- राणा जगजीतसिंह पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025